या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील जातीय भेदभाव दुर करून एकात्मिकतेची भावना रूजविणे. या करीताच केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्याला राज्य शासन – 25000 व केंद्र शासन- 25000 असे एकुण 50000 प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.