योजनेचे स्वरुप
सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इ. ५ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयामार्फत परीक्षा घेतली जाते. सदर विद्यालयाचे व्यवस्थापन नवोदय विद्यालयामार्फत चालते.
योजनेचे निकष
ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार नवोदय विद्यालय माहीम येथे असून इ. ६ वी मध्ये जव्हार नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये पात्र 80 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात