1) योजनेचे नाव | स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा.2 |
2) योजनेचे स्वरुप | मैला गाळ व्यवस्थापन |
3) योजनेचे उद्दिष्ट | मैला गाळ व सांडपाण्याचे नियोजन करणे. |
४) लाभाचे स्वरुप/मिळणारे लाभ | प्रति व्यक्ती 230/- रुपये |
5) पात्रतेचे/योजनेचे निकष | तालुक्यातील एक खड्डा व सेप्टिक टॅंक असलेल्या शौचालयांपासून तयार होणाऱ्या मैल्याच्या व्यवस्थापनाकरिता मैला गाळ व्यवस्थापन केंद्र घेता येईल. |
6) आवश्यक कागदपत्रे |
1)जागा उपलब्धते बाबत हमीपत्र. 2) ग्रामसभा/मासिक सभा ठराव |
7) कार्यानिवत यंत्रणा, संपुर्ण पत्ता व संपर्क क्रमांक |
1) ग्रामपंचायत 2) ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती 3) ग्रामीण पाणी पुरवठा,जिल्हा परिषद पालघर 4) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जि.प.पालघर |
8) योजनेच्या अटी व शर्ती |
1) जिल्हा परिषदेच्या मालकीची वा शासकीय जागा असावी. 2) 500 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी जागा उपलबधतेनुसार ट्रेचिंग/प्लान्टेंड/अनप्लान्टेंड प्रक्रिया करावी. |
9)चालु वर्षातील ध्येय | 1 |