बंद

    प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना

    • सदर योजना आदिवासी विकास प्रकल्प यांचेमार्फत कार्यान्वीत करणेत आली आहे.
    • सदर योजनेची अंमलबजावणी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद पालघर यांचे मार्फत करण्यात येते.
    • सदर योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता आदेश झाल्यानंतर यंत्रणेला एकूण 100 टक्के रक्कम वर्ग करण्यात येते.
    • कामाच्या प्रगतीनुसार कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदारास मागणीनुसार 60 टक्के रक्कम RA BILL म्हणून खर्च करता येईल.
    • 40 टक्के आदिवासी विकास विभाग कार्यालयाचे आदिवासी विकास निरीक्षक व सहाय्यक प्रकल्प आधिकारी यांच्या संयुक्त भेट अहवालानुसार अदा करणेत येईल.
    • सदर योजनेअंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र व काम पूर्णत्वाचा दाखला अंमलबजावणी यंत्रणेने प्रकल्प कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.