योजना प्रारंभ :- कनिष्ठ महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
क्षेत्र :- परीक्षार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
लाभार्थी :- सदर परीक्षेत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला माध्यमिक शालांत परीक्षेत कमीत कमी 50 टक्के गुण मिळविणे आवश्यक तसेच इ. 11 वी च्या अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात किमान 50 टक्के गुण मिळविणे आवश्यक. तरच ही योजना इ. 12वी पर्यंत सुरु राहते. योजनेचा लाभासाठी विद्यार्थ्यांस विहित मुदतीत डिबीटी पोर्टलमार्फत अर्ज करणे आवश्यक.
फायदे :- पात्र विद्यार्थ्यांना पी.एफ.एम.एस. द्वारे शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाशी संपर्क साधणे.